जेव्हा जेव्हा पती-पत्नीचे लग्न होते तेव्हा ते सात जन्मापर्यंत एकमेकांच्या सोबत राहण्याचे वचन देतात. तथापि, दुर्दैवाने, एका जोडीदाराचा मृत्यू झाला तर, अशा परिस्थितीत दुसरा साथीदार एकटाच राहतो. हा काळ त्याच्यासाठी खूप कठीण असतो. त्याला खूप एकटं वाटत असत. अशा परिस्थितीत त्याला नव्या जोडीदाराचीही गरज असते. म्हणूनच ते दुसऱ्या लग्नाचा विचार करण्यास सुरवात करतात. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर दुसर्या महिलेशी लग्न करण्यास काहीच हरकत नाही. प्रथम पत्नी जिवंत असतानाही लोक घटस्फोट घेतात आणि दुसरे लग्न करतात. तथापि, काही लोक प्रामाणिक असतात आणि मृत्यूपर्यंत त्यांची पहिली पत्नी सोडत नाहीत. आज आम्ही तुम्हाला त्या बॉलीवूड स्टार्सशी ओळख करुन देणार आहोत ज्यांनी पहिल्या पत्नीच्या निधनानंतरच दुसरे लग्न केले.
राज बब्बर
राज बब्बरची आपल्या काळात वेगळीच ओळख होती. बरेच लोक राज बब्बरच्या लूक आणि अभिनयाचे वेडे होते. तथापि, राज बब्बर यांचे हृदय बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यावर आले. अशा परिस्थितीत राज बब्बरने आपली पहिली पत्नी नादिराला सोडून स्मिता पाटीलशी लग्न केले. १९८६ मध्ये जेव्हा स्मिताने आपला मुलगा प्रतीक बब्बर याला जन्म दिला, तेव्हा तिचे निधन झाले. अशा परिस्थितीत स्मिताच्या मृत्यूनंतर राज बब्बरने आपली पहिली पत्नी नादिरा बब्बर यांच्याशी पुन्हा लग्न केले.
शम्मी कपूर
शम्मी कपूर हा त्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेता होता. १९५५ मध्ये अभिनेत्री गीता बालीसोबत त्याचे प्रथम लग्न झाले होते. या लग्नातून त्याला दोन मुले देखील होती. तथापि, नंतर गीता यांचे स्मालपॉक्स या आजरामुळे १९६५ मध्ये निधन झाले. अशा परिस्थितीत शम्मीने नेईला देवीशी लग्न केले.
संजय दत्त
संजय दत्तने १९८७ मध्ये रिचा शर्मासोबत लग्न केले होते. त्याला एक मुलगीही होती जिचे नाव त्रिशाला आहे. तथापि, रिचा कर्करोगाने ग्रस्त झाली होती आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. रिचाच्या मृत्यूनंतर संजयने रेहा पिल्लईशी दुसरे लग्न केले. तथापि, जेव्हा त्याच्या दुसर्या पत्नीपासूनही घटस्फोट झाला तेव्हा संजयने मान्यता दत्तशी लग्न केले.
विनोद खन्ना
बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणार्या विनोद खन्नाने १९७१ मध्ये अभिनेत्री गीतांजलीशी लग्न केले. पण गीतांजलीला एक गंभीर आजार होता, ज्यामुळे तिचा १९८५ मध्ये मृत्यू झाला. यानंतर विनोद खन्नाचे कविता नावाच्या महिलेशी लग्न झाले.
दिलीप कुमार
दिलीप कुमार बॉलीवूडचा पहिला सुपरस्टार होता. १९८१ मध्ये त्यांनी आसमा रहमानशी लग्न केले होते. जेव्हा आसमा मरण पावली तेव्हा दिलीप कुमारने अभिनेत्री सायरा बानोशी लग्न केले. दिलीप आणि सायरा यांच्या वयामध्ये २२ वर्षांचा फरक आहे.
तसे, यापैकी तुमचे आवडते पती आणि पत्नीची जोडी कोणती आहे, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच अशा मनोरंजक वृत्तांसाठी आमच्याशी संपर्कात रहा.