गेल्या काही वर्षात अनेक नवीन चेहरे आपल्याला मालिकांतून भेटलेले आहेत. त्यांच्यापैकी अनेक जणांच्या व्यक्तिरेखा खूप प्रसिद्ध झाल्या आहेत. शितली हि “लागिरं झालं जी” मधील व्यक्तिरेखा पण अशीच. मालिका प्रसिद्ध झाल्यापासून ते प्रेक्षकांचा निरोप घेईपर्यंत आणि त्यानंतरहि हि व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली होती आणि आहे. तिचे डायलॉग तर जबरदस्त …
Read More »