सुख म्हणजे नक्की काय असतं विचारत लोकांच्या मनात घर केलंय ते एका नवीन मालिकेने. यातील गौरी आणि जयदीप या मध्यवर्ती भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांनी गरीब घरातील मुलगी आणि श्रीमंत घरातील मुलगा हि पात्र खूप छानरित्या वठवली आहेत. यातील मंदार जाधव यांना आपण त्यांच्या …
Read More »