भारतात लग्न कोणत्याही सणांपेक्षा कमी नाही. इथे प्रत्येक धर्माची आणि जातीची खास विधी आणि परंपरा असते. खासकरून उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या लग्नात एक मोठी सामान्य रीत आहे. जेव्हा कोणत्या मुलाचे लग्न असते तेव्हा तो नवरदेव बनून नवरीच्या घरी घोडीवर बसूनच जातो. या घोडीच्या मागे आणि पुढे नवऱ्याचे नातेवाईक आणि मित्र चालतात. …
Read More »