मराठी मालिकाविश्वात अनेक मालिका दरवर्षी दाखल होत असतात. त्यात काही मालिका या त्यांच्यातल्या कथानकामुळे आणि व्यक्तिरेखांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. सध्या अशीच एक मालिका आपल्या भेटीस आली आहे. तिचं नाव आहे मुलगी झाली हो. या मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा म्हणजे माऊ हिला बोलता येत नसतं. तिच्या आईने तिला आणि तिच्या बहिणीला लहानपणापासून …
Read More »आई कुठे काय करते मालिकेतील ईशा खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा जीवनकहाणी
‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येऊन काही काळ लोटला. या कालावधीत मालिकेने यशस्वीरीत्या स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग तयार केलेला आहे. या मालिकेतील विविध व्यक्तिरेखा लोकप्रिय होत आहेत. काही काळापूर्वी या मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध, संजना या व्यक्तिरेखा निभावणाऱ्या मधुराणी गोखले प्रभुलकर, मिलिंद गवळी, रुपाली भोसले यांच्या अभिनय कारकिर्दीचा …
Read More »कारभारी लयभारी मालिकेतील हि अभिनेत्री आहे तरी कोण, जाणून घ्या
लॉकडाऊन नंतर मराठी मालिकेत अनेक बदल पाहायला मिळत आहेत. काही जुन्या मालिका बंद झाल्या तर काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. सध्या कारभारी लय भारी ही मालिका गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वात दाखल झाली आहे. तसेच दाखल झाल्यापासून प्रेक्षकांची पसंती या मालिकेस मिळत आहे. लेखक तेजपाल वाघ यांच्या वाघोबा प्रॉडक्शनची …
Read More »एक व्यस नी मुलगा ते यशस्वी चित्रपटनिर्माता, ह्या गोष्टीमुळे बदललं आयुष्य
मनोरंजन क्षेत्रातील कलाकृतींकडून सहसा केवळ मनोरंजन आणि काही घटका विश्रांती अशी अपेक्षा ठेवली जाते. पण हे क्षेत्र एवढं विस्तारलेलं आणि सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला स्पर्श करणारं क्षेत्र आहे कि, त्यामुळे यातील काही कलाकार केवळ मनोरंजन या उद्दिष्टापलीकडे जाऊन काम करतात. समाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न करतात. इतरवेळी दुर्लक्षित प्रश्नांकडे समाजाचं लक्ष वेधतात. …
Read More »देवमाणूस मालिकेतील अपर्णा आहे तरी कोण, बघा अपर्णाची खरी जीवनकहाणी
देव माणूस या मालिकेने अगदी कमी कालावधीत स्वतःचा असा प्रेक्षक वर्ग तयार केला आहे. यांतील कथानक हे सतत काही ना काही वळणं घेत असते. तसेच या मालिकेच्या कथेमुळे काही पात्रं नेहमी दिसतात. तर काही वेळेस नवीन पात्रं कथेच्या गरजेनुसार दाखल होतात तर काही मालिकेचा निरोप घेतात. मागच्या एका लेखात आपण …
Read More »बॅगमध्ये बाळासोबत पत्र आणि पैसे सोडून गेला बाप, पत्रात लिहिलेली हि गोष्ट वाचून तुम्हीही भावुक व्हाल
देशभरात रोजच अश्या नवीन नवीन घटना पाहायला आणि ऐकायला मिळतात, जे जाणून सगळे आश्चर्यचकित होतात. काही घटना अश्या सुद्धा असतात ज्या आपल्याला खूप भावुक करतात. रोजच न्यूज चॅनेल आणि वर्तमानपत्रात अश्या अनेक प्रकारच्या घटना आपल्याला दिसतात. ह्याच दरम्यान उत्तर प्रदेश येथील अमेठी जिल्ह्यातील एक घटना समोर आली आहे, हि घटना …
Read More »लागीरं झालं जी मालिकेतील ह्या कलाकाराचे नुकतेच झाले नि धन, मालिकेतील कलाकार झाले भावुक
आपण मालिका पाहतो केवळ अर्धा तास. पण त्यातही अनेक मालिका आणि कलाकार आपल्याला आवडायला लागतात. त्यामुळे जेव्हा या मालिकांतील कलाकारांच्या बाबतीत एखादी बातमी येते तेव्हा प्रेक्षक आणि त्या मालिकेतील सहकलाकार यांच्या कडून प्रतिक्रिया या येत असतात. असंच काहीसं झालंय ते लागिरं झालं जी मालिकेतील कलाकार आणि प्रेक्षकांच्या बाबतीत. लागिरं झालं …
Read More »रस्त्यावर थंडीने कुडकुडत होता भिकारी, पोलिसांनी जवळ जाऊन ओळखले तेव्हा धक्काच बसला
सद्य परिस्थितीत बदल होणं ही खूपच नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण काही जणांच्या आयुष्यात बदल हा इतका टोकाचा असू शकतो की आपण विचारही करू शकत नाही. आता हीच एक घटना घ्या ना. मध्य प्रदेशात घडलेली ही घटना. तेव्हा मध्य प्रदेशातील पोट निवडणुकांचं वारं वाहत होतं. नेहमीप्रमाणे निवडणूकांत मतदान प्रक्रिया पार पडली …
Read More »देवमाणूस मधील टोन्या खऱ्या आयुष्यात कसा आहे, बघा टोन्याची जीवनकहाणी
देव माणूस ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले असतील. पण एवढ्या कमी कालावधीतही या मालिकेने स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. रहस्यमय मालिका असल्यामुळे यात गंभीर संवाद आणि प्रसंग हे ओघाने आलेच. पण या मालिकेचं वेगळेपण असं की या मालिकेत काही पात्र अशी आहेत की ज्यांच्या खुसखुशीत संवादांमुळे …
Read More »ह्या मराठी अभिनेत्रींचा अभिनयाव्यतिरिक्त आहे स्वतःचा वेगळा बिजनेस, कमावतात लाखों रुपये
यंदाची दिवाळी हि करोनाच्या काळ्या छायेत असली तरीही या सणानिमित्त घरोघरी जेव्हा दिवे लागण होईल, आकाश कंदिलांनी घरं नटतील, तेव्हा आपल्या मनात प्रसन्नतेचा प्रकाश पुन्हा एकदा जागवला जाईल हे नक्की. त्यात दिवाळी या सणाचं महत्व असं कि याचा प्रत्येक दिवस काही ना काही विशेष महत्व सांगणारा. खासकरून व्यापारी वर्गासाठी तर …
Read More »